अन्न व औषधी
मिठाई प्रतिष्ठान हजारो लोकांची गर्दी एवढी मिठाई बनवीत असताना सा मर्गी कोटून येणार येतील दुकानावर अजून परेंत तपासणी न करण्याचे कारण जनतेच्या लक्षात येत नाही 1लायसनस वर किती दुकाने चालत आहे भेसळ युक्त पदार्थ यांची तपासणी जनतेची जीवाची हांनी झाली तेव्हा अन्नव औषधी विभागाला जाग येणार का


Post a Comment
0 Comments